Mumbai Rain: मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल; मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा
Mumbai Rain: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी रस्ते (Roads) आणि रेल्वे मार्ग बंद पडले आहेत. पुणे-मुंबईदरम्यानची वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून रायगड (Raigad), पालघर (Palghar), मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन…