Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी… – Marathi News | Chanakya Niti: Chanakya says, do not forgive the mistakes of these people…
अनेकवेळा ‘सुबह का भुला शाम को घर आए तो उसे भुला कहा नही जाता’, असे म्हटले जाते. लोक चुका करतात आणि माफीही मागतात, आणि मग लोक त्यांना क्षमा करतात. पण जर एखादी व्यक्ती वारंवार चुका करीत असेल, तर त्या व्यक्तीला प्रत्येक वेळी क्षमा करणे योग्य आहे का? अनेकदा लोक म्हणतात की इतरांना क्षमा करणे हा…