ईव्हीएममधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या…नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप – Marathi News | Nana Patole makes serious allegations against the BJP regarding EVMs
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी” याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे….