Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात ‘हॉटस्पॉट’वर सरकार लक्ष देणार का?
मुंबई : राज्यातील अपघातांची मालिका सुरूच असून दररोज भीषण दुर्घटनेच्या (Accident) घडना समोर येत आहेत. त्यामुळे, रस्ते आणि अपघात हॉट पॉइंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच, सोलापूरच्या माळशिरसमधील अपघाताची घटना दोन महिन्यांपूर्वीच्या दिंडोरी अपघाताच्या घटनेची आठवण करुन देणारी आहे. माळशिरस (Pandhapur) येथील तांदुळवाडी गावाजवळील एका विहिरीत भाविकांचे पिकअप वाहन कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला….