Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला 0-2 असा पराभव पत्करावा लागला. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाची आघाडीची फळी कोसळली, हे या पराभवाचे प्रमुख कारण आहे. भारताच्या या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर संघ निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला दोन्ही सामन्यांमध्ये राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसवण्यात आले, ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा लांबली आहे….