वडापावपासून इडलीपर्यंत… तुमच्या आवडत्या नाश्त्यामध्ये नेमक्या किती कॅलरीज? आकडा पाहून डोळे फिरतील!
भारतीय लोक हे प्रचंड खवय्ये असतात. त्यांना खाण्याची प्रचंड आवड असते. सकाळचा नाश्ता असो वा संध्याकाळचा चहा… भारतीयांना दररोज काहीतरी चटपटीत आणि मसालेदार खाण्याची इच्छा होते. सकाळी गरमागरम इडली, संध्याकाळी मसालेदार कचोरी, पाऊस सुरु झाला की समोसे, भजी यावर प्रत्येक भारतीय ताव मारताना दिसतो. प्रत्येक राज्य आणि शहराचा स्वतःचा एक वेगळा आवडता नाश्ता आहे. पण…