अक्षर पटेलपूर्वी टी20 क्रिकेटमध्ये भारताच्या तीन वेगवान गोलंदाजांनी विकेटचं शतक पूर्ण केलं आहे. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी 100हून अधिक विकेट घेतल्या आहे. आता फिरकीपटू अक्षर पटेल या पंगतीत बसला आहे. (PHOTO CREDIT- PTI)
अक्षर पटेलपूर्वी टी20 क्रिकेटमध्ये भारताच्या तीन वेगवान गोलंदाजांनी विकेटचं शतक पूर्ण केलं आहे. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी 100हून अधिक विकेट घेतल्या आहे. आता फिरकीपटू अक्षर पटेल या पंगतीत बसला आहे. (PHOTO CREDIT- PTI)