Swami Pragyanananda Saraswati : ‘मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!’ स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
मुंबई : स्वामी प्रज्ञानानंद स्वरस्वती (Swami Pragyanananda Saraswati) यांनी दिवंगत काँग्रेस नेते राजशेखर रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले. राजशेखर रेड्डी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत एका ख्रिश्चन मिशनरीला तिरुपती बालाजी ट्रस्टवर नेमले होते. त्या व्यक्तीने तिरुपतीवरून अयोध्येत पाठवलेल्या प्रसादात गो मास मिसळवण्याचे काम केले होते, ज्यामुळे हिंदूंचा धर्मभ्रष्ट झाला. त्यामुळे हिंदू मंदिरात फक्त हिंदू हेच…