2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पालघर : राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबीने कारवाईचा धडका लावला असून शिपायापासून ते तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंतच्या सनदी अधिकाऱ्यांना लाच (Bribe) घेताना रंगेहात अटक केलीय. त्यामुळे, प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून एसीबी कारवाईचा धाक प्रशासनातील अधिकाऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे अद्यापही लाचखोर कर्मचारी, अधिकारी एसीबीच्या गळ्याला लागत आहेत. आता, पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पेल्हार…