IND vs ENG : मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं नाव घेतलं…
Aakash Chopra On IND vs ENG 2nd T20I नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना काल झाला. या सामन्यात इंग्लंडनं भारतावर 4 विकेटनं विजय मिळवला. भारतानं आयर्लंड विरोधातील मालिका दोन्ही सामन्यात पराभव झाल्यानं गमावली. यानंतर इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यामुळं भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात…