Pratap Sarnaik’s Letter: राज ठाकरे आता बडव्यांच्या कडेवर अन् उद्धव ठाकरेंनी फक्त मराठी माणसाला टोपी घालण्याची कामे केली – सरनाईकांचा डबल वार
Pratap Sarnaik’s Letter to Shinde: मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे ज्यांच्यामुळे पक्ष सोडले, त्यांच्याच मांडीवर बसले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी मराठीच्या नावाखाली सत्ता उपभोगली पण मराठी माणसाला टोपी घातल्याचा आरोप सरनाईकांनी केला. ठाकरे बंधू एकत्र येताच प्रताप सरनाईकांचं शिंदेंना पत्र, किशोरी…