मंत्रीमंडळानं घेतला शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका, कांदाप्रश्नी आज तोडगा निघाला तर ठिक नाहीतर…रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) संकटात आहेत. कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात (धलगदल झीगमा) घसरण होताना दिसत आहे. यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर ठिकणिकाणी मोर्चे निघत आहेत. काल नाशिक जिल्ह्यातील चांदवडला भव्य मोर्चा काढण्यात आला. अशातच आज जर कांदा प्रश्नी तोडगा नाही निघाला तर कांदा उत्पादक शेतकरी…