स्वर्गापेक्षा सुंदर, रायगड जिल्ह्यातील धपकी धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि धबधबे पावसामुळे तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी निसर्गाने मनमोहक रूप धारण केले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवरील धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध धपकी धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत असून…

Read More

पाऊस पडताच प्राजक्ता माळीने दाखवली फॉर्म हाऊसची झलक, किती आहे एका दिवसाचे भाडे? – Marathi News | Actress Prajakta Mali shared photos of her farmhouse in Karjat

कर्जतमध्ये असलेल्या या आलिशान फार्महाऊसमध्ये एकावेळी सुमारे 15 ते 20 जणांच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. याशिवाय मोठा आणि प्रशस्त हॉल, आकर्षक इंटिरिअर, आरामदायी फर्निचर, स्वच्छ खोल्या आणि आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. Source link

Read More

फक्त 30 रुपये खर्च, मुंबईजवळ आहे सर्वात सुंदर ठिकाण, सौंदर्य पाहून मन होईल प्रसन्न

पावसाळ्यात मुंबईकरांसाठी जवळचे, शांत आणि बजेटमध्ये बसणारे पर्यटनस्थळ शोधत असाल, तर खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत आणि पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेला हा मठ आध्यात्मिक वातावरणासोबतच निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव देतो. खोपोली रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा मठ मुंबईपासून सुमारे दोन तासांच्या प्रवासावर असल्याने वीकेंड ट्रिपसाठीही…

Read More

पावसाळ्यात फळे-भाज्या ताज्या ठेवण्यासाठी या सोप्या उपायांचा करा अवलंब – Marathi News | How to keep fruits and vegetables fresh in rainy season

भाजीपाला साठवताना काय काळजी घ्यावी? Image Credit source: टीव्ही 9 मराठी पावसाळा सुरू झाल्यानंतर हवेत आर्द्रता (नमी) खूप वाढते. त्यामुळे घरात ठेवलेली फळे आणि भाज्या लवकर खराब होण्याची समस्या वाढते. या ऋतूमध्ये ओलावा जास्त असल्यामुळे बुरशी (फंगस), जिवाणू (बॅक्टेरिया) आणि इतर सूक्ष्मजीव वेगाने वाढतात. त्यामुळे दिसायला चांगली वाटणारी फळे आणि भाज्याही आतून खराब होऊ शकतात….

Read More

श्रीमंत लोक महिन्याला 5 लाख भाडं सहज देतील, पण स्वतःचं घर घेणार नाहीत; ही त्यांची हुशारी की निव्वळ मुर्खपणा? – Marathi News | Rich people like to pay rent for stay but did not buy own house know about their financial strategy

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने काही दिवसांपूर्वीच तिचा फ्लॅट भाड्याने दिलाय. ज्यामुळे महिन्याला अभिनेत्रीला 5.51 लाख रुपये भाडं मिळतं, यापूर्वी देखील करिश्माचा फ्लॅट रेंटवर होता, ज्यातून तिला वर्षाला 1 कोटी पेक्षा अधिक भाडं मिळालं. यावेळ अभिनेत्री वर्षाला जवळपास 70 लाख रुपये भाडं मिळणार आहे. अशात असा प्रश्न उपस्थित होतो की, लाखो रुपये भाडं भरण्यापेक्षा तेच पैसे…

Read More

कॅल्शियमची कमतरता हे एकमेव कारण नाही, रोजच्या जीवनशैलीतील सवयींमुळेही हाडे कमजोर होतात का? – Marathi News | Bone Weakness More Than Just Calcium Deficiency

कॅल्शियमची कमतरता हे एकमेव कारण नाही, रोजच्या जीवनशैलीतील सवयींमुळेही हाडे कमजोर होतात का?Image Credit source: GETTY IMAGES आजच्या काळात फक्त वयस्क लोकच नव्हे, तर तरुणांमध्येही हाडे कमकुवत होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पूर्वी ही समस्या वृद्धापकाळाशी जोडली जात होती, पण आता कमी वयातही लोकांना सांधेदुखी, पाठदुखी, हाडांमध्ये वेदना आणि लवकर थकवा जाणवणे अशा…

Read More

पावसाळ्यात फ्रिजमधून येतेय दुर्गंधी? मिठाने भरलेली वाटी करेल वास दूर, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स – Marathi News | Best tips for how to keep smell out of my fridge with the help of Salt

पावसाळ्याची प्रतिक्षा सर्वांना असते. पण पावसाळा आल्यानंतर अनेक समस्या देखील उद्भवतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे फ्रिजमधून येणारा वास. सांगायचं झालं तर, पावसाळ्यात हवामान खूप थंड असतं. हवेत आर्द्रताही खूप असते आणि याच आर्द्रतेमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील, विशेषतः फ्रिजमधील आर्द्रतेची पातळी वाढते , ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या, फळे आणि इतर पदार्थ लवकर खराब होतात. याशिवाय, जिवाणूंच्या वाढीची…

Read More

जिवंत पणी स्वर्ग बघायचा असेल तर पावसाळ्यात या ठिकाणांना नक्की भेट द्या, सौंदर्य पाहूनच…. – Marathi News | Visit these beautiful places in Ratnagiri during the monsoon

पावसाळ्याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांचे सौंदर्य खुलून येते. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो. Source link

Read More

हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच लाईट स्विच चालू करताय? व्हा सावध, 99% लोकांना याचे परिणाम माहितीच नसतील – Marathi News | Do not turn on light switch immediately after entering in hotel room

फिरायला अनेकांना आवडतं. कुटुंबासोबत मित्रांसोबत आपण कायम फिरायला जात असतो. पण फिरायला जात असताना देखील काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. लोक जेव्हा प्रवासाला जातात, तेव्हा ते प्रामुख्याने हॉटेलमध्ये राहतात. हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच जवळपास प्रत्येकजण लाईट स्विच चालू करतात. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सवय तुम्हाला संकटात आणू शकते. खोलीत प्रवेश करताच लाईट…

Read More

पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, ‘या’ ठिकाणांना द्या भेट – Marathi News | visit hilly regions during the monsoon then visit these places in India

पावसाळा सुरू होताच निसर्गाचे सौंदर्य अधिकच वाढते. सभोवतालची हिरवळ, ढगांनी वेढलेल्या टेकड्या, धबधबे आणि थंडगार वारा हे सर्व या ऋतूत पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. अशावेळेस अनेक लोकं पावसाळ्यात निसर्गाला भेट देण्यासाठी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तसेच पावसाळ्यात डोंगराळ भागातील हवामान झपाट्याने बदलू शकते. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, निसरडी परिस्थिती आणि दरड कोसळणे यांसारख्या समस्या देखील…

Read More