Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंडेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!

मुंबई : वरिष्ठ सनदी अधिकारी आणि आपल्या कामाच्या धडाडीमुळे सातत्याने चर्चेत असलेले, तसेच सातत्याने बदलीचा त्रास सहन करणारे तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) काही वेळातच अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहे. दीडच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांची अन्न आणि…

Read More

…तर गद्दारांनी पळताना विचार केला असता, आदित्य ठाकरे यांची गायकवाड यांच्यावर टीका – Marathi News | Aditya Thackeray Criticizes MLA Sanjay Gaikwad nashik visit

संजय गायकवाड यांनी शिवरायांचा इतिहास वाचला असता तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय सजा दिली होती हे कळले असते. या गद्दारांना पळतानाही हजारदा विचार करावा लागला असता अशी टीका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली आहे. सत्ताधाऱ्यांनी डोकं थाऱ्यावर ठेवून देशात आणि राज्यात काय परिस्थिती आहे. रोजगार किती आहेत? सरकारमुळे…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य: ‘शहरी नक्षलवाद हे नव्या युगातील सर्वात मोठं आव्हान, तर काँग्रेस अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांनी ग्रस्त’

Cm Devendra fadanvis statement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस आता अल्ट्रा लेफ्टिस्ट झाली आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी शहरी नक्षलवादावरही भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : महाराष्ट्रात नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे आणि छत्तीसगडमधूनही तो लवकरच हद्दपार होईल. मात्र आता बंदुकीच्या नक्षलवादापेक्षा अधिक घातक असा शहरी नक्षलवाद उदयास…

Read More

Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण

सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण Source link

Read More

ममता बॅनर्जींना आणखी एक हादरा! TMC च्या बालेकिल्लात भाजपचा झेंडा, बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी – Marathi News | Bjp wins falta assembly seat in west bengal big blow to mamata banerjee tmc

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलता विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देबांग्शु पांडा यांनी मोठा विजय मिळवला आहे. ही जागा यापूर्वी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला होती, मात्र आता यावर भाजपने झेंडा फडकवला आहे. या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आरोप झाले…

Read More

मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीस-मनोज जरांगे पाटील दिसणार एका मंचावर, मराठा आरक्षणानंतर पहिल्यांदा एकत्र येण्यामागचं कारणही आहे खास….

Devendra Fadanvis manoj jarange patil: मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे मनोज जरांगे पाटील आता फडणवीसांबरोबर एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान उपोषण करताना मनोज जरांगे पाटलांनी अनेकदा अनेकांना लक्ष्य केले होते. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते.देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना जरांगे पाटलांनी अनेकदा जहरी शब्दांचाही वापर…

Read More

अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…

क्रिकेटचा देव म्हणून जगभरातील दिग्गज खेळाडू ज्याचे पूजन करतात त्या सचिन तेंडुलकरच्या अर्जुन सचिन तेंडूलकरला अखेर आयपीएलमध्ये एका सामन्यात का असेना संधी मिळाली. लखनऊ संघाचा या हंगामातील शेवटचा सामना होता. पाण्याची बॉटल घेऊन मैदानात येणारा अर्जुन थेट खेळण्यासाठी उतरला. गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन मैदानावर कधी उतरेल याची मी व्यक्तीश: वाट पाहत होतो. अर्जुननं 5 बॉलमध्ये…

Read More

पुढील वर्षभरात मोदी सरकार पडेल अन् त्याला कारणीभूत..; राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य – Marathi News | Rahul gandhi predicts narendra modi exit within a year at congress minority meet

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत मोठं राजकीय विधान केलं आहे. पुढील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पदत्याग निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशाची आर्थिक परिस्थिती आणि देशातील वाढता असंतोष हे यासाठी कारणीभूत असतील, असं राहुल गांधी म्हणाले. बदलती परिस्थिती आणि जनतेचा वाढता असंतोष हे…

Read More

40 वर्षांनी बाळासाहेब ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीला यश; केंद्र सरकारने दिली मंजूरी, महाराष्ट्रातल्या….

Islampur city name change: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर होणार आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मान्यता दिली आहे. गेली अनेक वर्षे ही मागणी जोर धरत होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगलीमधील इस्लामपूर शहराचं नामांतर सध्या चर्चेत आलं आहे. या शहराच्या नामांतराला आता केंद्र सरकारनेही हिरवा झेंडा दाखवला आहे. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकने राज्य…

Read More

Vidhan Parishad Election 2026: भंडारा – गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?

Vidhan Parishad Election 2026 Bhandara Gondia: भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापले आहे. संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं (Congress) या निवडणुकीत थेट भाजपला आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “भाजप फक्त ईव्हीएममुळेच (EVM) जिंकतो, पण बॅलेट पेपरवर (Ballot Paper) आम्हीच बाजी मारणार,” असा थेट आणि मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

Read More