Monsoon : शरिरात अळ्यांचं रिप्रॉडक्शन, मेंदूवर थेट हल्ला, पावसाळ्यात अजिबात खाऊ नका या 6 भाज्या! |
Last Updated:Jun 26, 2026 8:16 PM IST अर्धवट शिजवलेलं मांस, मासे आणि भाज्यांमध्ये अळ्यांची अंडी असण्याची शक्यता सर्वाधिक असते, ही अंडी मानवी शरिरामध्येही प्रवेश करू शकतात, त्यामुळे पावसाळ्यामध्ये काही भाज्या न खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. Source link