MI vs RR : मुंबईने शेवटची मॅचही गमावली, कॅप्टन हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं परभवाचं खापर? राजस्थानचा एक बॉलर पलटणला पुरून उरला
MI vs RR Match Turnign Point : आयपीएलमध्ये पार पडलेल्या मुंबई आणि राजस्थानच्या सामन्यात पलटणचा ३० धावांनी पराभव झाला. शेवटच्या सामन्यातही मुंबईला विजय मिळवता आला नाही. कॅप्टन हार्दिक पंड्याने पराभवाचं खापर गोलंदाजांवर फोडलं असून सामना कुठे गेला हे सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयपीएलमध्ये वानखेडे मैदानावर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघावर राजस्थान…