लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धचा शेवटच्या सामन्यात 387 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 360 धावा करू शकला. या सामन्यात रोहित शर्माने केलेलं शतक व्यर्थ गेलं. पण त्याच्या शतकाने दोन विक्रम साधले आहेत. तसेच मास्टर ब्लास्टर सचिनला मागे टाकलं आहे. (Photo: PTI)
लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धचा शेवटच्या सामन्यात 387 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 360 धावा करू शकला. या सामन्यात रोहित शर्माने केलेलं शतक व्यर्थ गेलं. पण त्याच्या शतकाने दोन विक्रम साधले आहेत. तसेच मास्टर ब्लास्टर सचिनला मागे टाकलं आहे. (Photo: PTI)