मात्र, 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला वेग मिळू लागला आणि परिस्थिती बदलत गेली. वाढते काम, व्यस्त दिनक्रम, बदलत्या प्राधान्यक्रमांमुळे आणि काही मतभेदांमुळे हे नाते टिकू शकले नाही. अखेर दोघांचे मार्ग वेगळे झाले.
मात्र, 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला वेग मिळू लागला आणि परिस्थिती बदलत गेली. वाढते काम, व्यस्त दिनक्रम, बदलत्या प्राधान्यक्रमांमुळे आणि काही मतभेदांमुळे हे नाते टिकू शकले नाही. अखेर दोघांचे मार्ग वेगळे झाले.