Abhishek Banerjee Attack: अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, ‘गरज पडल्यास आम्ही…’
कोलकाता: तृणमूल कांग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee Attack) यांच्यावर सोनारपूर येथे झालेल्या कथित हल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या (Abhishek Banerjee Attack) राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीएमसी प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करून अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच त्यांना मदतीचे…