मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून सलग तीन हंगाम अपयशी ठरल्यानंतर हार्दिक पांड्या फ्रँचायझी सोडून जाईल अशी जोरदार चर्चा आहे. पुढच्या हंगामात हार्दिक एका नवीन संघात सामील होईल, असं बोललं जात आहे. पण कोणता संघ असेल हे अस्पष्ट आहे. आयपीएल ट्रेडिंग विंडो उघडल्यापासूनच या चर्चांना अधिकच जोर चढला आहे. (Photo: IPL/BCCI)