खरं तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 106 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे भारताने हा सामना 64 धावांनी जिंकला होता.
Source link
IND vs PAK : मैं हू ना…ना हरमन, ना स्मृती, 'ही' आहे भारताची संकटमोचक, पाकिस्तानचा टप्प्यात कार्यक्रम