Vastu Dosh : रोजच्या 'या' 10 चुका पडतील महागात; वास्तू दोषात नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर

Vastu Dosh : रोजच्या ‘या’ 10 चुका पडतील महागात; वास्तू दोषात नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर Source link

Read More

आंब्याची कोय फेकू नका, त्वचा आणि केसांच्या समस्यांवर गुणकारी, जाणून घ्या फायदे – Marathi News | Mango butter benefits home remedies for glowing skin and hair growth

आंबा कोणाला आवडत नसेल, असं कोणीच नसेल. फळांचा राज आंबा वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे आंब्याला मागणी देखील मोठी असते. आंबा चवीला तर उत्तम असतोच, पण आंब्याची कोय देखील आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. अनेक जण आंबा खाल्ल्यानंतर कोय फेकून देतात. पण त्याचे होणारे फायदे फार कोणाला माहिती नाहीत. सांगायचं झालं तर, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आंब्याच्या कोयमध्ये…

Read More

फ्रीजमध्ये 1 रुपया ठेवल्याने पैसा होणार डबल? की वेगळंच कारण? वाऱ्यासारखी का व्हायरल होत आहे ही ट्रिक – Marathi News | Will keeping 1 rupee in the fridge double your money Or is there a different reason Why is this trick going viral like the wind

1 Rupee Coin Hack for Fridge: फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवले जातात. त्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत. उन्हाळ्यात तर फ्रीज अनेकांचा जीव की प्राण असतो. शीतपेयापासून ते आईसक्रीमपर्यंतच्या पदार्थांमुळे उन्हाळा सुसह्य होतो. त्यासाठी फ्रीज मदतीला येतो. फ्रीजमधील अन्नपदार्थ ठेवले जातात आणि संध्याकाळी गरम करून खाल्ले जातात. तर काही जण तर फ्रीजमधील अन्न दोन दिवसानंतरही खातात. पण…

Read More

Health: दूषित पाण्यामुळे नवी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात, मुलांमध्ये वाढतेय संसर्गाची भीती, आरोग्य तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती…

Health: गेल्या आठवड्यापासून नवी मुंबईतील काही भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाण्याला दुर्गंधी येणे, गढूळपणा, पाण्याचा रंग बदलणे आणि चव बदलणे अशा तक्रारी रहिवाशांकडून केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पोटाचे विकार, अतिसार, उलट्या, ताप आणि त्वचारोगाच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. लहान…

Read More

मातीच्या बाटल्या आणि मडक्यातील पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर? पारंपरिक पद्धतीमागील विज्ञान आणि आरोग्याचे संपूर्ण विश्लेषण – Marathi News | Tips and tricks benefits of using clay bottles and earthen glasses

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पाणी पिण्यासाठी अनेकजण फ्रिजचा वापर करतात, मात्र अजूनही अनेक घरांमध्ये मातीच्या मडक्याचे पाणी आणि मातीच्या बाटल्यांना विशेष महत्त्व दिले जाते. पारंपरिक भारतीय जीवनशैलीचा भाग असलेल्या या पद्धतीकडे आता पुन्हा एकदा लोक आकर्षित होत आहेत. कारण मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी केवळ थंडच राहत नाही, तर त्यामागे काही आरोग्यदायी कारणेही असल्याचे सांगितले जाते. मातीच्या…

Read More

तुम्हाला खूप जास्त घाम येतो का? जाणून घ्या या मागचं कारण – Marathi News | Do you sweat a lot Find out the reason behind this

तुम्हाला खूप जास्त घाम येतो का? जाणून घ्या या मागचं कारणImage Credit source: TV9 Network/Hindi शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यासाठी प्रत्येकाला घाम येतो आणि ही सामन्य प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात उकाड्याने, शारीरिक हालचाल आणि तणावपूर्ण स्थितीत घाम येतो. प्रत्येकाचा हा रोजचा अनुभव आहे आणि यात काही नवीन नाही. पण काही लोकांना कोणतंही शारीरिक श्रम न करता आणि…

Read More

पावसाळ्याच्या दिवसात खूपच मनमोहक दिसतात तेलंगणातील ही 5 ठिकाणं, नक्की करा एक्सप्लोर – Marathi News | These 5 places in Telangana look very enchanting during rainy days definitely explore them

तेलंगणा राज्य आपल्या संस्कृती आणि सुंदर ठिकाणांसाठी ओळखला जातो. त्यातच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथील सौंदर्य शिगेला पोहोचते. त्यामुळे तुम्ही जर पावसाळी ट्रिप प्लॅन करत असाल, तर तुम्ही तुमच्या फिरण्याच्या लीस्टमध्ये तेलंगणाचा समावेश करू शकता. पावसाळ्यात येथील डोंगर, धबधबे आणि हिरवळ स्वर्गासारखं वाटते. पावसाळ्याच्या आगमनाने तेलंगणातील अनेक पर्यटन स्थळे एका नव्या तेजाने उजळून निघतात. ढगांनी वेढलेली दरी,…

Read More

बीटा-कॅरोटीनचे आरोग्यदायी फायदे आणि शरीरातील महत्त्व – Marathi News | Benefits and use of beta carotene in body and its importance

बीटा-कॅरोटीन हा मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असा नैसर्गिक पोषक घटक असून तो कॅरोटिनॉइड्स या गटातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारे हे रंगद्रव्य (pigment) त्यांना नारंगी, लाल किंवा पिवळा रंग प्रदान करते, विशेषतः गाजर, रताळे, भोपळा, पपई, आंबा, पालक, मेथी, लाल ढोबळी मिरची यांसारख्या पदार्थांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, बीटा-कॅरोटीन…

Read More

लग्नानंतर नेमकं किती वर्षांनी संसार मोडण्याचा धोका सर्वाधिक? विवाहित लोकांनी नक्की वाचा – Marathi News | After How Many Years of Marriage Do Most Divorces Happen

विवाह हे आयुष्यभराचे आणि सर्वात मजबूत नाते मानले जाते. परंतु, बदलती जीवनशैली, बदलणारे विचार आणि जबाबदाऱ्यांमुळे आजकाल जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात लग्नसंस्थेत लग्न टिकवण्यापेक्षा ते मोडण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. सध्या बहुतांश ठिकाणी घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लग्नानंतरचे कोणते वर्ष नात्यासाठी सर्वात कठीण परीक्षा पाहणारे ठरते, याबद्दल…

Read More

तुम्ही जर कलिंगडासोबत ‘हे’ पदार्थ खात असाल तर आताच थांबा, अन्यथा आरोग्यासाठी ठरेल धोकादायक – Marathi News | If you are eating these foods with watermelon stop now

उन्हाळ्यात कलिंगड हे हंगामी फळ सर्वांचे आवडते असल्याने प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन केले जाते. कलिंगड खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. त्यासोबतच डिहायड्रेशनची समस्या देखील सतावत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की काही विशिष्ट पदार्थांसोबत कलिंगड खाणे फायद्याऐवजी शरीरासाठी हानिकारक ठरू शकते? लोकं अनेकदा विचार न करता कधीही कोणत्याही पदार्थासोबत कलिंगड खातात, ज्यामुळे पोटाचे…

Read More