‘फडणवीसांनी कमीत कमी माफी तर मागावी’; फलटण प्रकरणी बच्चू कडूंनी सरकारला धरलं धारेवर, म्हणाले, ‘राजीनामा…’
Bachchu Kadu on fadanvis: ‘फलटण प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा…’; बच्चू कडूंचा महायुतीवर हल्लाबोल, म्हणाले, ‘हे सरकार बनवाबनवी करतं’ (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) शेकऱ्याचं आयुष्यच काळं आहे. दिवाळीचं काय घेऊन बसलात त्यांनी दोन लाखाचे फटाके फोडले आणि शेकऱ्यांना पाच हजारात बुडवून टाकले. शेतकऱ्यांची तीळ मात्र कदर या सरकारला नाही. धर्म आणि जातीच्या राजकारणात शेतकरी हा छोटा केला…