Purushottam Mass Katha : ।। पुरुषोत्तम मास कथा : अध्याय १६ ।। सुदेवाने पुत्राच्या मृत्यूचे भय त्यागले, हरिला धरले !

श्रीनारायण म्हणाले, “हे नारद! आता पुढील अद्भुत कथा ऐका, जिचे श्रवण महर्षि वाल्मीकि राजा दृढधन्वा यांना केले होते.”गरुडजी भगवान हरिच्या आज्ञेने सुदेव ब्राह्मणांना समजावून म्हणाले, “हे द्विजश्रेष्ठ! जरी तुमच्या भाग्यात सात जन्मांपर्यंत पुत्र सुख नसेल, तरीही भगवानांच्या कृपेने मी तुम्हाला माझ्या अंशातून एक पुत्र देतो. पण लक्षात ठेवा, हा पुत्र तुम्हाला सुखसह दुःखही देईल.” गरुडजी…

Read More

Shani Gochar 2026 : शनिचं बॅक टू बॅक संक्रमण! 2026 वर्षाच्या शेवटी तब्बल 4 वेळा चालीत होणार बदल, ‘या’ 4 राशींवर होणार पैशांची छप्परफाड कमाई

Shani Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिला (Shani Dev) न्यायदेवता म्हणतात. असं म्हणतात शनिच्या चालीत होणारा छोटा-मोठा बदल सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करतो. 2026 वर्षातील जुलै ते डिसेंबरपर्यंतचा काळ ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात शनिजेव आपल्या चालीत, स्थितीत आणि नक्षत्रात 4 मोठे बदल करणार आहे. शनिच्या या बदलत्या चालीचा…

Read More

Rahu Graha Upay : कुंडलीत राहू खराब असल्यास राशीनुसार करा हे सोपे उपाय,सर्व अडचणी होतील दूर !

राहु हा छाया ग्रह म्हणून ओळखला जातो. तसेच राहुला ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह देखील म्हणतात. अनेकजण राहुला घाबरतात कारण तो कुंडलीत खराब स्थानी असला कि व्यक्तीला अत्यंत पीडा देतो. राहुला कधीही शुभ किंवा अशुभ म्हणू शकत नाही. ज्या राशीत राहु बसतो, त्या ग्रहांच्या गुणांनुसार तो शुभ किंवा अशुभ ठरतो. मात्र राहु व्यक्तीला रातोरात यश देतो. सोशल…

Read More

June Grah Gochar 2026 : जून महिन्यात 5 मोठ्ठ्या ग्रहांचं महासंक्रमण; ‘या’ 4 राशींच्या हातात खेळेल पैसा, बॅंक बॅलेन्सही होईल दुप्पट

June Grah Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिना (June 2026) सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. द्रिक पंचांगानुसार, हा जूनचा महिना फारच खास असणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच 2 जून 2026 रोजी देवगुरु बृहस्पतीचं कर्क राशीत महासंक्रमण होणार आहे. त्यानंतर, 8 जून रोजी शुक्र ग्रहसुद्धा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर,…

Read More

Silver Wearing Rules : चांदी घालण्याचे फायदे आणि नुकसान, पहा काय आहेत नियम, काय सांगते ज्योतिषशास्त्र !

चांदीला अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानली जाते. वेदिक ज्योतिषशास्त्रात चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहांशी जोडलेला आहे. योग्य स्थितीत चांदी धारण केल्याने चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांतता तसेच सुख-समृद्धीही प्राप्त होते. मात्र विचार न करता चांदी परिधान करणे फायद्याच्या ऐवजी नुकसान देऊ शकते. चला तर मग पाहुयात चांदी परिधान करण्याचे ज्योतिष नियम काय…

Read More

Kamla Ekadashi 2026 : पवित्र अधिकमासातील कमला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; पाहा PHOTO

आजी-आजोबांनी फोन उचलला नाही, नातू घरी पोहोचला, दोघांच्या मृतदेहाची अवस्था पाहून हादरला, खालापूर तालुक्यातील धक्कादायक घटना Source link

Read More

Purushottam Maas Katha Adhyay 15: सुदेव ब्राह्मणाची भक्ती आणि भगवंताच्या कृपेची अद्भुत कथा!

Adhik Maas Story: पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 15 मध्ये आपण पाहणार आहोत, भगवान विष्णु सुदेव ब्राह्मणासमोर प्रकट झाले. साक्षात भगवंताला समोर पाहून सुदेवाला अपार आनंद झाला. त्याने मुक्तकंठाने श्रीहरींची स्तुती केली. त्यानंतर श्रीहरी सुदेवाला काय म्हणाले? जाणून घेवूया. श्रीनारायण म्हणाले, “हे देवर्षी नारद! आता पुढील कथा ऐक. जेव्हा भगवान विष्णु सुदेव ब्राह्मणासमोर प्रकट झाले,…

Read More

Chanakya Niti: शत्रूंवर नेहमीच विजय मिळवाल; फक्त चाणक्यनीतीत सांगितलेल्या 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा…

Chanakya Niti: शत्रूंवर नेहमीच विजय मिळवाल; फक्त चाणक्यनीतीत सांगितलेल्या ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा… Source link

Read More

Gurucharitra Adhyay 16 : ।। श्री गुरुचरित्र अध्याय सोळा ।। भक्ती,ज्ञान व दत्तगुरूंच्या कृपेसाठी प्रभावी अध्याय नित्य वाचा !

गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५३ अध्याय आहेत. हा ग्रंथ अत्यंत पवित्र मानला जातो. अनेकजण दत्तजयंती किंवा अधिकमास,श्रावणात या ग्रंथाचे पारायण करतात. यातील प्रत्येक अध्याय हा प्रभावी मानला जातो. गुरुचरित्रातील अध्याय सोळावा हा गुरु आणि शिष्याचे नाते कसे असावे याबद्दल सांगतो. धौम्य ऋषी हे आपल्या तीन शिष्यांच्या आज्ञापालनेची व भक्तीची परीक्षा घेतात यामध्ये शिष्य कसे पास…

Read More

Numerology: लग्नानंतर खरा जॅकपॉट! ‘या’ जन्मतारखांचं नशीब विवाहानंतर पालटते, ‘या’ वयात टर्निंग पॉईंट, केतूचा मोठा गेम, अंकशास्त्र..

Numerology: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो, आपण नेहमी ऐकत आलो आहोत, की लग्न म्हणजे एक प्रकारे लॉटरीच असते, ज्याला लागली, त्याचे नशीब सोन्यासारखे उजळते. अंकशास्त्रानुसार आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यापैकी काही लोकांचं नशीब हे लग्नानंतर उजळतं, त्यांना एकप्रकारे जॅकपॉटच लागतो असे म्हणता येईल, अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्याच्या जीवनाबद्दल…

Read More