‘शिव्या तर पडणार…’, India’s Got Latent Season 2 बद्दल समय रैनाचं मोठं सरप्राइज, VIDEO | ताज्या मनोरंजन बातम्या

Last Updated:Jun 19, 2026 10:23 PM IST India’s Got Latent Season 2: इंटरनेटवर खळबळ उडवून देणारा त्याचा अत्यंत लोकप्रिय शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ आता नव्या ढंगात आणि नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. News18 मुंबई: सोशल मीडियावर आपल्या अतरंगी आणि भन्नाट कॉमेडीने तरुणाईला वेड लावणारा प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैना सध्या एका मोठ्या…

Read More

होर्मुजमध्ये मोठी हालचाल; LPG सिलिंडर, पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आली अपडेट

Strait of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याच्या चर्चांदरम्यान इराणने महत्त्वाचे स्पष्टीकरण देत व्यापारी जहाजांची वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. Source link

Read More

5 वर्षांच्या FD मध्ये 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळणार? पाहा वेगवेगळ्या बँकांचे नवे व्याजदर – Marathi News | 5 Year Fixed Deposit Returns How Much Interest You Will Get on Rs 2 Lakh Investment

5 वर्षांच्या FD मध्ये 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळणार? पाहा वेगवेगळ्या बँकांचे नवे व्याजदरImage Credit source: TV9 Network पैशांची सुरक्षितता आणि खात्रीशीर नफा यासाठी अनेक नागरिक फिक्स डिपॉझिटला पसंती देतात. 5 वर्षांच्या टॅक्स-सेव्हर एफडीमध्ये 2 लाख रुपये गुंतवल्यास विविध बँकांच्या व्याजदरानुसार तुम्हाला 70,000 रुपयांपेक्षा जास्त केवळ व्याजाचा परतावा मिळू शकतो. गुंतवणुकीपूर्वी कोणत्या बँकेत…

Read More

CET परीक्षेत मुलीला कमी मार्क, मेव्हण्याला घरात घुसून केला कोयत्याने वार, सांगलीतील घटना | क्राइम बातम्या

Last Updated:Jun 19, 2026 9:09 PM IST बारावीतील अभियांत्रिकी सीईटी परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून मेव्हण्याला घरात घुसून कोयत्याने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. News18 सांगली : भविष्यातील उच्च शिक्षणासाठी इयत्ता बारावीच्या वर्षाला सगळीकडे अधिक महत्त्व दिले जाते. करिअर ठरवण्यासाठी बारावीचे अकॅडमिक वर्ष टर्निंग पॉईंट असते खरे, परंतु बऱ्याचदा पालकांकडून दहावी-बारावीला धरून अतिशयोक्ती…

Read More

RBI: आरबीआयकडून महाराष्ट्रातील तीन बँकांना आर्थिक दंड,नंदूरबार, हिंगणघाट आणि नाशिकमधील बँकांचा समावेश

RBI: आरबीआयकडून महाराष्ट्रातील तीन बँकांना आर्थिक दंड,नंदूरबार, हिंगणघाट आणि नाशिकमधील बँकांचा समावेश Source link

Read More

क्रेडिट कार्डची ‘ओव्हरलिमिट’ सुविधा नक्की काय आहे? इमर्जन्सीमध्ये वापरण्यापूर्वी ‘हे’ नियम माहीत करून घ्या – Marathi News | What is Credit Card Overlimit Facility Know How it Works and Its Hidden Charges

क्रेडिट कार्डची ‘ओव्हरलिमिट’ सुविधा नक्की काय आहे? इमर्जन्सीमध्ये वापरण्यापूर्वी ‘हे’ नियम माहीत करून घ्याImage Credit source: TV9 Network अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय किंवा इतर तातडीच्या खर्चांसाठी क्रेडिट कार्डचे ओव्हरलिमिट फिचर अत्यंत फायदेशीर ठरू शकते. या सुविधेचा वापर करण्यापूर्वी ग्राहकांनी बँकेचे नियम आणि आकारले जाणारे छुपे शुल्क समजून घेणे गरजेचे आहे. ओव्हरलिमिट सुविधा नेमकी कशी काम करते,…

Read More

वडिलांच्या निधनानंतर सावरायला आली मैत्रिण, गौतमीनं तिलाच काढलं घराबाहेर? अखेर हिंदवी पाटीलनं सोडलं मौन

हिंदवी पाटीलने गौतमी पाटीलच्या वडिलांच्या निधनावेळी त्यांच्यात झालेल्या वादावर पहिल्यांदा मौन सोडलं आहे. हिंदवीनं नेमकं काय घडलं हे सांगितलं. Source link

Read More

IND vs AFG 3rd Odi : तिसऱ्या वनडेआधी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन फोडली, गंभीरच्या लाडक्याची वापसी, 2 खेळाडूंना डच्चू |

तिसऱ्या वनडेसाठी संभाव्य टीम : रोहित शर्मा,यशस्वी जायसवालचा, शुबमन गिल,श्रेयस अय्यर, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी,वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव,प्रसिद्ध कृष्णा, प्रिंस यादव,गुरनूर ब्रार/हर्ष दुबे Source link

Read More

‘…नाहीतर आयुष्यभर रडावं लागेल’, ‘रामायण’च्या ‘लक्ष्मण’ने शेअर केला जळजळीत VIDEO, नव्या पालकांचे टोचले कान | ताज्या मनोरंजन बातम्या

Last Updated:Jun 19, 2026 7:16 PM IST रामानंद सागर यांच्या ऐतिहासिक ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मण ही अजरामर भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सुनील लहरी सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आले आहेत. News18 मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या की बच्चेकंपनीची शाळा सुरू होते. मग त्यांच्यासाठी नवी दप्तरे, वह्या-पुस्तके, गणवेश यांची खरेदी सुरू होते. अशातच रामानंद सागर यांच्या…

Read More

या चिरकूट देशाने आधी भारताला लुटलं… नंतर महाराष्ट्र सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे शेतकरी हतबल, कोट्यवधींचे नुकसान – Marathi News | Maharashtra government freezes subsidy worth rs 169 60 crore for orange growers

भारताने फळे आणि भाजीपाला लागवडीत वेगाने प्रगती केली आहे. भारताच्या कृषी निर्यातीत फळबाग पिकांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता याचा परिणाम हा निर्यातदारांवरही झाला आहे. महाराष्ट्र सरकारने बांगलादेशला होणाऱ्या संत्र्यांच्या निर्यातीवरील अनुदान योजना अधिकृतपणे रद्द केली आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. संत्र्याच्या निर्यातीवरील 50…

Read More