कार्डिफमध्ये भारताचा आतापर्यंतचा खेळ कसा आहे?यावरून चर्चा सुरूआहे. या मैदानात एकूण 33 वनडे सामने खेळले गेले आहे. त्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 8 वेळा, तर प्रथम गोलंदाजी करणारा संघ 21 वेळा जिंकला आहे. त्यामुळे या मैदानात धावांचा पाठलाग करणं सोपं आहे, असं दिसतेय. (Photo: PTI/Getty)