पावसाळ्याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांचे सौंदर्य खुलून येते. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो.
पावसाळ्याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांचे सौंदर्य खुलून येते. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो.