टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाची बॅटिंगही सपशेल अपयशी ठरत आहे. इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल यांना एक-एक रन काढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, तसंच कुणालाच फिनिशरची भूमिका निभावता येत नाहीये.
टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाची बॅटिंगही सपशेल अपयशी ठरत आहे. इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल यांना एक-एक रन काढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, तसंच कुणालाच फिनिशरची भूमिका निभावता येत नाहीये.