टीम इंडियाने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील टी 20i मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताने इंग्लंडसमोर पहिल्या टी 20i सामन्यात 190 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 189 धावा केल्या.
टीम इंडियाने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील टी 20i मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताने इंग्लंडसमोर पहिल्या टी 20i सामन्यात 190 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 189 धावा केल्या.