जवळपास तीन दशकांनंतरही हे गाणे ब्रेकअप झालेल्या आणि विरहाच्या भावना अनुभवणाऱ्या रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये तितक्याच आवडीने ऐकले जाते. या भावस्पर्शी गाण्याला उदित नारायण, अलका याज्ञनिक आणि सपना अवस्थी यांनी आपल्या आवाजाने सजवले आहे.
जवळपास तीन दशकांनंतरही हे गाणे ब्रेकअप झालेल्या आणि विरहाच्या भावना अनुभवणाऱ्या रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये तितक्याच आवडीने ऐकले जाते. या भावस्पर्शी गाण्याला उदित नारायण, अलका याज्ञनिक आणि सपना अवस्थी यांनी आपल्या आवाजाने सजवले आहे.