या घटनेनंतर वातावरण पुन्हा सामान्य झाले, मात्र सलमानची ऐश्वर्याबाबतची काळजी स्पष्टपणे दिसून आल्याचे स्मिता जयकर यांनी नमूद केले होते. 27 वर्षांनंतरही ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट, त्यातील गाणी, कलाकारांची अभिनयशैली आणि पडद्यामागील किस्से यांमुळे चर्चेत राहिला आहे.