आलिशान जीवन जगत असल्याचे दाखवणे आणि तणावमुक्त, चिंताविरहित आयुष्य जगणे यात खूप फरक आहे. जी व्यक्ती तणावमुक्त जीवन जगते, कर्जाच्या ओझ्याखाली नाही, आयुष्याचा मनमुराद आनंद लुटते, अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, असे मानता येईल.
आलिशान जीवन जगत असल्याचे दाखवणे आणि तणावमुक्त, चिंताविरहित आयुष्य जगणे यात खूप फरक आहे. जी व्यक्ती तणावमुक्त जीवन जगते, कर्जाच्या ओझ्याखाली नाही, आयुष्याचा मनमुराद आनंद लुटते, अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, असे मानता येईल.