गाणं पाहिजे तर असं, ऐकताच गुणगुणतात लोक तर काहीजण धरतात ठेका, 32 वर्षांपासून सुपरहिट, मुलीवर नाही तर दारूच्या बाटलीवर होतं आधारित – Marathi News | Akshay Kumar and Raveena Tandon song tu cheez badi hai mast


गीतकार आनंद बक्षी यांनी जेव्हा या गाण्याचे बोल राजीव राय यांना ऐकवले, तेव्हा त्यांनी ते चीप असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर आनंद बक्षी यांनी स्पष्ट केले की, हे गाणं कोणत्याही मुलीवर लिहिलेले नसून ते दारूच्या बाटलीवर आधारित आहे. ही बाब समजल्यानंतर राजीव राय यांनी अखेर हे गाणे चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *